मागितलेल्या सगळ्या गोष्टी मिळतातच असं थोडी असतं,
माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढी ती दूर जातात.
फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात,
ज्याला मनापासून आपलं मानलं तिच आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात...